जिल्हावासियांचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा आनंदच;पण कामात गती नसल्याचेही दुख-खा.प्रितम मुंडे
click2ashti update-एक-एक पल्ला गाठत ही रेल्वे पुर्ण होत आहे.लवकरच बीड जिल्हावासियांचे लवकरच पुर्ण होऊन,देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी बीड जिल्ह्यासाठी रेल्वेला भरभरून निधी देत असल्याने लवकरात-लवकर अहमदनगर-परळी रेल्वे मार्ग पुर्ण होणार…