भारतीय जैन संघटनेचे कार्याने शेतशिवाराची सुपिकता वाढविणार-आ.सुरेश धस
क्लिक2आष्टी अपटेड-भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ह्या योजनेने शेत शिवाराची सुपिकता वाढविणार असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.तर पुढच्या पिढीला पाणी मिळविण्यासाठी आत्तापासूनच आपण निसर्गाचा समतोल राखत…