कटू वाटणारे सत्य…काही वर्षानंतर ही पिढीही नसेल…
सचिन रानडे आष्टी-शिर्षक वाचून विचारात पडला असाल परंतु हे ही मान्य करण्यासाठी तेवढं मोठं मन करावं लागत.होय हे खरे आहे आणखी काही वर्ष जगणारी आत्ताची ही ज्येष्ठांची संस्कारित पिढी नक्कीच शेवटची असेल.कारण यांनी पारंपरिक जगणं अनुभवलय.संस्कारमय…