मतदान जनतेचं,प्रगती जनतेची हा नारा हाती घेऊन मतदारसंघात बदल घडवायचा-नारायण अंकुरे
आष्टी click2ashti-आज पर्यंत आपल्या मतदानावर हे राजकारणी आपला स्वार्थ साधत आहेत.आता शेतक-यांची जाण व मान राखणाखरा म्हणजे सैनिक होय,त्यामुळे येणा-या विधानसभेत मतदान जनतेचं,प्रगती जनतेची हा नारा हाती घेऊन मतदारसंघात बदल घडवायचा असल्याचे…