मतदार संघाच्या हितासाठी दिल्ली,मुंबई,बीड पायी मोर्चे काढले-भिमराव धोंडे
आष्टी click2ashti-कुकडीचे पाणी आष्टी तालुक्याला मिळावे तसेच आष्टी तालुक्यातील या भागातील जमिनी वाचवण्यासाठी मीच मुंबई आणि दिल्लीपर्यंत पायी मोर्चे काढले हे दोन्ही अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले असे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव…