कानपूर कसोटीत भारताचा विजय
कानपूर click2news कानपूर कसोटीत भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 असा क्लीन स्वीप केला आहे. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी भारतासमोर ९५ धावांचे लक्ष्य होते, जे…