आष्टी तालुक्यात बीएसएनएल ची 5 जी सिम कार्ड वाटप सुरूवात
click2ashti update-सध्याच्या काळात मोबाईल रिचार्ज चे दर भरमसाठ वाढल्याने गोरगरिबांना मोबाईल वापरणे कठीण झाले आहे. मोबाईल वापर काळाची गरज असल्याने तो वापरावा लागतो आणि सर्व सामान्यांना त्याचे दर परवडले पाहिजे याची जाणीव म्हणून बीएसएनएलने…