दोन स्टेटमेंटमुळे मराठा समाज अस्वस्थ;जरांगे पाटलांनी दिला १० फेब्रुवारी पासून उपोषणाचा ईशारा
click2ashti update-महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे 10 फेब्रुवारीपर्यंत मागे घ्या, शासनाने सोगेसोयरेचा काढलेला अद्यादेशाची तातडीने अंमलबजावणी केली जावी, अन्यथा 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली जाईल, असा इशारा…