फक्त मंजूर असलेल्या कामांचेच आपण नारळ फोडतोत-आ.बाळासाहेब आजबे
आष्टी click2ashti-गेल्या पाच वर्षाच्या काळात आपण फक्त मतदार संघात जे काम झाले त्याचेच नारळ आपण फोडले असून,मतदार संघात रास्ते,वीज आणि पाणी हे तीन प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी प्रामुख्याने ५६८ ट्रान्सफॉर्मर,कोल्हापुरी बंधारे व रस्ता…