व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

संभाजीराजेंनी काढला नविन पक्ष

मुंबई click2ashti राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीराजेे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने नवीन पक्ष स्थापन केला असून याला निवडणूक आयोगाने…

जिल्हा शल्यचिकित्सकपदी पुन्हा डॉ. अशोकथोरात रुजू

बीड click2ashti बीडचे जिल्हा शल्यचिकित्सकपदी पुन्हा एकदा डॉ. अशोक थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. आज मंगळवारी सकाळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा पदभार स्वीकारला. कोरोना काळात डॉ.अशोक थोरात यांनी सीएस म्हणून उत्तम कामगिरी केली…

बस-मोटारसायकलचा अपघात;युवक जागीच ठार

आष्टी click2ashti-स्वता;च्या आयशर टेम्पोचा हप्ता थकल्याने तो भरण्यासाठी सोमवारी दुपारी दुचाकीवर नगरला गेला.काम आवरून गावी परतत असताना रात्री ११ च्या दरम्यान बसने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

मिस फायरिंगमुळे अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी

मुंबई click2ashti स्वतःचे परवानाधारक पिस्तूल साफ करताना मिस फायरिंग झाल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला आहे. पिस्तुलातील गोळी पायाला लागल्याने गोविंदाला दुखापत झाली असून मुंबईच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल त्याला दाखल करण्यात आले आहे.…

राशीन येथील स्टेडियमच्या भूमिपूजनाला येणार क्रिकेटपटू रोहित शर्मा

नगर click2ashti भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते कर्जत-जामखेड मतदार संघातील राशीन येथे भव्य स्टेडियमचे भूमिपूजन होणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी स्टेडियमचे भूमिपूजन होणार आहे. या स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचे…

सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ

मुंबई click2news राज्यातील सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त…

ग्राम रोजगार सेवकांना मिळणार दरमहा ८ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता

मुंबई click2news राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी २ हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले…

महसुल विभागात निवडणूक विभाग संभाळंने म्हणजे जिक्रीचे काम-तहसिलदार वैशाली पाटील

आष्टी click2ashti-समाजात काम करतांना सर्वात जास्त सर्वसामान्य लोकांचे कामे हे महसूल विभागात असतात आणि निवडणूक विभागात काम करून लोकांचे मने जिंकणे म्हणजे जिक्रीचे काम असल्याचे प्रतिपादन तहसिलदार वैशाली नेमगोंडा पाटील यांनी केले.…

मविआचा जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय

मुंबई click2ashti महाविकास आघाडीचे जागा वाटपावर चर्चा सुरु असून लवकरच याबाबत निर्णय होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. विधानसभा निवडणूका दोन महिन्यांवर आल्या असून अजुनही राजकीय पक्षांकडून जागा वाटप करण्यात आल्या नाही. या…
कॉपी करू नका.