व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शेतकऱ्यांना दिवाळी पुर्वी सरकारने सरसकट मदत द्यावी,माझी एक महिन्यांची पेंशन जिल्हाधिकारी यांना…

click2ashti-मतदार संघातील २१ महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे एक लाख एकरावरच्या पिकांचं नुकसान झाले असल्याचा अंदाज असून‌,ज्या संपुर्ण जमिनी वाहून गेल्या आहेत त्यांना हेक्टरी दोन लाख रूपये मदत दिवाळीच्या आत द्यावी तसेच माझी एक महिन्यांची पेंशन मी…

गावाकडच्या भूमिपुत्रांच्या कौतुक वर्षावाने पोलीस अधिकारी गहिवरतात तेव्हा

click2ashti मुंबई-पोलीस विभागामध्ये कार्यरत असताना राष्ट्रीय पातळीवर प्रतिनियुक्तीवर असताना अत्यंत मौलिक कामगिरी केल्याबद्दल २०२४ मध्ये भारत सरकारचे केंद्रिय गृहमंत्री दक्षता पदक व २०२५ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा पोलीस महासंचालकांच्या…

उंदरखेल तलाव फुटल्याची बातमी निव्वळ अफवा;नागरिकांनी घाबरू नये तहसीलदार वैशाली पाटील

click2ashti-तालुक्यातील उंदरखेल येथील तलाव फुटल्याची एक बातमी वेगाने पसरत आहे.मात्र,ही बातमी पूर्णपणे खोटी असून ती एक अफवा असल्याचे स्पष्टीकरण तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिले आहे.परिसरातील नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून…

तब्बल १० तासांनी पुरात अडकलेल्यांना काढले बाहेर

गणेश दळवी आष्टी-तालुक्यातील दौलावडगांव परिसरात सोमवारी पहाटे ढगफुटी झाल्याने कडा शहरात नदीचे पाणि शिरले,यामध्ये कडा शहरातील एकाच कुटुंबातील गोविंद सापते,योगेश सापते,असराबाई सापते,मीनाबाई सापते,सुषमा सापते,आर्या सापते,काजल सापते,कृष्णा…

आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार;सहा गावातील ४४ लोक अडकले,आमदार सुरेश धस यांनी हेलिकॉप्टर…

आष्टी-तालुक्यामधील कडा गावामध्ये ११ लोक, चोभा निमगाव मध्ये १४ लोक,घाटा पिंपरी ७ लोक,पिंपरखेड ६ लोक,धानोरा मध्ये ३ आणि डोंगरगण मध्ये ३ असे लोक अडकलेले आहेत.एकूण सहा गावात ४४ लोकं अडकलेली आहेत. जिल्हाधिकारी,बीड यांच्याशी केलेल्या…

तालुक्यातील महत्वाच्या प्रकल्पाचे दोन माजी आमदारांनी दहा वर्षांत दोनच टक्के काम केले,आ.धस यांचा आरोप

click2ashti-दहा वर्षांत पाण्याचा प्रश्न दोन्ही लोकप्रतिनिधी यांनी फक्त खुंटेफळ साठवण तलावाचे काम फक्त दोनच टक्के काम केले आहे.यावरून या दोन्ही माजी लोकप्रतिनिधीं यांनी महत्वाचा असलेल्या पाण्याचे महत्व किती होते हे मतदार संघाने पाहिले…

मनुष्याला पाप-पुण्याच्या पलिकडे जाता येते-ह.भ.प.श्रीहरी पुरी

click2ashti-जिवाला पाप-पुण्य लागण्याच्या मुळाशी जिवाचा ‘अहं’ हाच कारणीभूत असतो.विविध योगमार्गांनुसार अहं दूर करता येतो. उदाहरणादाखल नामसंकीर्तनयोगात नामधारकाचा नामजप चालू असतांना त्याच्याकडून जे कर्म होते, त्यात हेतू नसल्याने ती केवळ क्रिया…

संपत सांगळे अनंतात विलीन;हजारोच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

click2ashti-कडा शहराचे माजी सरपंच तथा उद्योगपती संपत दादा सांगळे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर कडा येथील स्मशानभूमीत हजारोंच्या संख्येने जनसमुदायच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कडा शहराचे माजी सरपंच…

भाजपाचा पहिला आमदार जरांगेच्या भेटीला;मुख्यमंत्र्यांना तोडगा काढण्यासाठी बोलणार-आ.सुरेश धस

click2ashti-मुबंई-मराठा आरक्षण संदर्भात मुंबई आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे.या उपोषणाला भाजपाचा पहिला आमदार म्हणून सुरेश धस यांनी भेट देऊन,आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून लवकरात लवकर…

भाजपा पदाधिकारी निवडीत अपक्ष समर्थकांना पदे;आमदार धस समर्थक संतप्त

गणेश दळवी आष्टी-बीड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड मंगळवारी पार पडली मात्र यामध्ये आष्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी अपक्ष उमेदवारांचा जाहीर प्रचार करत व्यासपीठावरून भाजप उमेदवारांना पराभूत करण्याची भाषा वापरली अशाच…
कॉपी करू नका.