नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२चा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा-आ.सुरेश धस
click2ashti-मतदारसंघातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ मध्ये जवळपास ८३ गावांचा समावेश करण्यात आला असून,या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे,असे ठाम प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. कृषी…